त्वचारोग (Skin Disease) होत नाही!!!
काही स्वस्त गोष्टींमध्ये अनेक औषधी गुण असतात, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो, मात्र याकडे आता दुर्लक्ष करू नका, पुढे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर सतत 8 दिवस अंघोळ केली, तर तुम्हाला आयुष्यात चर्मरोग होणार नाही.
काही स्वस्त गोष्टींमध्ये अनेक औषधी गुण असतात, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो, मात्र याकडे आता दुर्लक्ष करू नका, पुढे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर सतत 8 दिवस अंघोळ केली, तर तुम्हाला आयुष्यात चर्मरोग होणार नाही.
भगर म्हणजेच ‘वरीचे तांदूळ’ हे आपल्या घरी उपासाच्या दिवशी केले जातात.
सहसा उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही.
पण या भगरीत काय काय घटक आहेत आणि ती किती पौष्टिक आहे हे वाचले तर असे लक्षात येईल की एरवी सुद्धा खायला हा पदार्थ किती चांगला आहे.
आज आपण याच उपासाच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत.
आल्याचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. आल्यामुळे पदार्थांची टेस्टही वाढते आणि सोबत आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. जे अनेक लोकांना माहीत नसतात. आल्याचे फायदे केवळ भाजीत टाकूनच मिळतात असं नाही तर तुम्ही आलं कच्चही खाऊ शकता. असं केल्याने आनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नियमित योग केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढतं. तुम्ही आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट ठेऊ इच्छित असाल तर योग हा नक्कीच चांगला उपाय आहे.
खडीसाखर भारतात घराघरांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरली जाते. खडीसाखरेचा वापर अनेकदा एक औषधी म्हणूनही केला जातो. कारण यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स भरपूर असतात. अनेक समस्या खडीसाखरेच्या मदतीने दूर होतात. आयुर्वेदातही खडीसाखरेला फार महत्व आहे.
धावत्या जीवनशैलीमुळे छोटे-मोठे आजार होत असतात. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्याकडे कल वाढत चालला आहे. हे जास्त धोकादायक ठरू शकते
आवळा खाण्याचे अनेक चमत्कारी फायदे आहेत, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अनेक पोषक तत्वांचा समावेश आहे, जो तुमच्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवतो…
आज संपूर्ण इंटरनेट सोशल मीडिया विविध प्रकारच्या बातम्यानी भरलेले आहे. हे खा, ते खाऊ नका, थंड खा, गरम प्या, सकाळी कपालभाती करा, लिंबू प्या, रात्री दूध प्या, जोरात श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, उजवीकडून झोपा, डाव्या बाजूने उठा, हिरव्या भाज्या खा. दाळी खा त्यात प्रथिने असतात. अश्या बऱ्याच गोष्टी जर तुम्ही संपूर्ण दिवसभर हेच ऐकत असाल तर थोडं थांबा.
चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जातो।
काही जण प्रदूषणामुळे, कोंड्यामुळे तर काही तणावपूर्ण जीवनशैलीमुळे केसगळतीच्या समस्येशी झगडत असतात. तज्ञांच्या मते, काही प्रमाणात होणारी केसगळती ठीक आहे मात्र जेव्हा ती दिवसाला ५० – १०० केसांच्या वर जाते तेव्हा मात्र धोक्याची घंटा आहे.