January 24, 2026

त्वचारोग (Skin Disease) होत नाही!!!

काही स्वस्त गोष्टींमध्ये अनेक औषधी गुण असतात, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो, मात्र याकडे आता दुर्लक्ष करू नका, पुढे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर सतत 8 दिवस अंघोळ केली, तर तुम्हाला आयुष्यात चर्मरोग होणार नाही.

आज एकादशी आहे. आपल्या कडे उपासाच्या दिवशी भगर सेवन करतात.भगरी बद्दल जाणून घ्या।

भगर म्हणजेच ‘वरीचे तांदूळ’ हे आपल्या घरी उपासाच्या दिवशी केले जातात.

सहसा उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही.

पण या भगरीत काय काय घटक आहेत आणि ती किती पौष्टिक आहे हे वाचले तर असे लक्षात येईल की एरवी सुद्धा खायला हा पदार्थ किती चांगला आहे.
आज आपण याच उपासाच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत.

भाजीतून खा किंवा कच्चा आल्याने ‘या’ समस्या होतात दूर, फायदे वाचाल तर नियमित कराल सेवन…..

आल्याचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. आल्यामुळे पदार्थांची टेस्टही वाढते आणि सोबत आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. जे अनेक लोकांना माहीत नसतात. आल्याचे फायदे केवळ भाजीत टाकूनच मिळतात असं नाही तर तुम्ही आलं कच्चही खाऊ शकता. असं केल्याने आनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग हा अत्यंत योग्य उपाय आहे.

नियमित योग केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढतं. तुम्ही आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट ठेऊ इच्छित असाल तर योग हा नक्कीच चांगला उपाय आहे.

आयुर्वेदात साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, फायदे वाचाल तर व्हाल अवाक्…..!

खडीसाखर भारतात घराघरांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरली जाते. खडीसाखरेचा वापर अनेकदा एक औषधी म्हणूनही केला जातो. कारण यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स भरपूर असतात. अनेक समस्या खडीसाखरेच्या मदतीने दूर होतात. आयुर्वेदातही खडीसाखरेला फार महत्व आहे.

आवळा औषधापेक्षा कमी नाही…

आवळा खाण्याचे अनेक चमत्कारी फायदे आहेत, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अनेक पोषक तत्वांचा समावेश आहे, जो तुमच्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवतो…

मनाच्या सौंदर्याकडे देखील लक्ष द्या,

आज संपूर्ण इंटरनेट सोशल मीडिया विविध प्रकारच्या बातम्यानी भरलेले आहे. हे खा, ते खाऊ नका, थंड खा, गरम प्या, सकाळी कपालभाती करा, लिंबू प्या, रात्री दूध प्या, जोरात श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, उजवीकडून झोपा, डाव्या बाजूने उठा, हिरव्या भाज्या खा. दाळी खा त्यात प्रथिने असतात. अश्या बऱ्याच गोष्टी जर तुम्ही संपूर्ण दिवसभर हेच ऐकत असाल तर थोडं थांबा.

केस गळती होतेय ? हे ‘ 7’ घरगुती उपाय नक्की करुन पहा.

काही जण प्रदूषणामुळे, कोंड्यामुळे तर काही तणावपूर्ण जीवनशैलीमुळे केसगळतीच्या समस्येशी झगडत असतात. तज्ञांच्या मते, काही प्रमाणात होणारी केसगळती ठीक आहे मात्र जेव्हा ती दिवसाला ५० – १०० केसांच्या वर जाते तेव्हा मात्र धोक्याची घंटा आहे.