January 21, 2026

जरा -जिवंतिका

श्रावण महिना म्हटला अनेक सण समारंभ, व्रतवैकल्ये, पूजास विधी आलेच. थोडक्यात काय तर आनंदाचा आणि उत्साहाच्या श्रावण मासारंभाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या वर्षाची …

घ्या जाणून…नारळातील औषधी गुण आहेत स्वास्थ्य व सौंदर्याचे रक्षक

घ्या जाणून…नारळातील औषधी गुण आहेत स्वास्थ्य व सौंदर्याचे रक्षक नारळ हे एक फळ आहे. नारळात अनेक औषधी गुण आहेत. ओल्या नारळामधील गराचा वापर सौंदर्य प्रसाधनामध्येही …

त्वचारोग (Skin Disease) होत नाही!!!

काही स्वस्त गोष्टींमध्ये अनेक औषधी गुण असतात, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो, मात्र याकडे आता दुर्लक्ष करू नका, पुढे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर सतत 8 दिवस अंघोळ केली, तर तुम्हाला आयुष्यात चर्मरोग होणार नाही.

आज एकादशी आहे. आपल्या कडे उपासाच्या दिवशी भगर सेवन करतात.भगरी बद्दल जाणून घ्या।

भगर म्हणजेच ‘वरीचे तांदूळ’ हे आपल्या घरी उपासाच्या दिवशी केले जातात.

सहसा उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही.

पण या भगरीत काय काय घटक आहेत आणि ती किती पौष्टिक आहे हे वाचले तर असे लक्षात येईल की एरवी सुद्धा खायला हा पदार्थ किती चांगला आहे.
आज आपण याच उपासाच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत.

भाजीतून खा किंवा कच्चा आल्याने ‘या’ समस्या होतात दूर, फायदे वाचाल तर नियमित कराल सेवन…..

आल्याचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. आल्यामुळे पदार्थांची टेस्टही वाढते आणि सोबत आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. जे अनेक लोकांना माहीत नसतात. आल्याचे फायदे केवळ भाजीत टाकूनच मिळतात असं नाही तर तुम्ही आलं कच्चही खाऊ शकता. असं केल्याने आनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे

जास्तीत जास्त लोक सकाळी उठताच गरम पाणी आणि लिंबू सेवन करतात. यामुळे त्यांचे पोट साफ राहते आणि पोटातील मळ बाहेर पडतो. लिंबू टाकून गरम पाणी पिण्याचे फायदे तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत. परंतु जर याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर याचे गुण अजूनच वाढतील. चला तर मग आज आपण जाणुन घेऊया हे पाणी सकाळी सेवन केल्याने कोणते फायदे होतात आणि पाणी कसे तयार करावे.
साहित्य

सर्वोत्तम मासिक उत्पन्न योजना

आजच्या जलद-गतिमान जगात, जिथे फायनान्शियल स्थिरता आणि स्थिर इन्कम स्ट्रीम महत्त्वाची आहे, मासिक इन्कम स्कीम लोकप्रिय इन्व्हेस्टमेंट निवड म्हणून उदयास आली आहे

आयुर्वेदात साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, फायदे वाचाल तर व्हाल अवाक्…..!

खडीसाखर भारतात घराघरांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरली जाते. खडीसाखरेचा वापर अनेकदा एक औषधी म्हणूनही केला जातो. कारण यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स भरपूर असतात. अनेक समस्या खडीसाखरेच्या मदतीने दूर होतात. आयुर्वेदातही खडीसाखरेला फार महत्व आहे.