June 30, 2025

निरोगी जीवन जगण्याची गुरुकिल्ली

निरोगी जीवन जगण्याची गुरुकिल्ली १) वात २) पित्त ३) कफ वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच निरोगी म्हणतात .यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार …

जातीचं काय घेऊन बसलात

जातीचं काय घेऊन बसलात राव अरे जात म्हणजे काय ? 👌माहित तरी आहे का..?अरे कपडे शिवणारा शिंपी, !तेल काढणारा तेली, !केस कापणारा न्हावी.!लाकुड़ तोडणारा सुतार.!दूध …

मनोजुळणी

🌹 मनोजुळणी ~ हेमंत आणि हर्षिताउभयता आत येताच.. “”लेकीचे लग्न ठरवून आलो.हेमंत आनंदाने म्हणाला.. “‘सर्वात आधी तुम्हाला सांगायला आणि नमस्कार करायला आलो.”‘ हर्षिता म्हणाली— “‘काकू, …

पेशवाईतीलभोजनव्यवस्थेचा_थाटमाट …

आपण कोठे ही चांगले जेवण मिळाले की त्याचे वर्णन “पेशवाई थाट” असा सहज करतो. पण प्रत्यक्षात “पेशवाई थाट” एवढा सोपा नव्हता! कसा होता “पेशवाई थाट”? …

Navratri 2024 Colours : नवरात्रीचे नऊ रंग, देवीचे नऊ रुपे

Navratri 2024 Colours : नवरात्रीचे नऊ रंग, देवीचे नऊ रुपे शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. …

सर्वपित्री अमास्येला काय करावे??

पितृ पक्षात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. पितृ पक्षातील शेवटचा दिवस सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखला जातो. अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष …

दहीहंडी’ महत्व आणि इतिहास

श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमी म्हणजे कृष्ण जन्म दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने गोपाळकाला किंवा दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. …

शीतला सप्तमी काय आहे? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व

श्रावण हा संपूर्ण महिना व्रतांनी आणि सण उत्सवांनी परिपूर्ण आहे. या महिन्यातील प्रत्येक दिवस आपल्या परंपरा आणि संस्कृतीला जपण्याचा आहे. पहिला श्रावण सोमवार, पहिली मंगळागौर, …

जरा -जिवंतिका

श्रावण महिना म्हटला अनेक सण समारंभ, व्रतवैकल्ये, पूजास विधी आलेच. थोडक्यात काय तर आनंदाचा आणि उत्साहाच्या श्रावण मासारंभाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या वर्षाची …

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर जगातील सर्व शिक्षकांना नमन. गुरुचे महत्त्व याला सर्व ऋषीमुनींनी आणि महान व्यक्तींनी उच्च स्थान दिले आहे. संस्कृतमध्ये ‘गु’ म्हणजे अंधार (अज्ञान) आणि ‘रु’ म्हणजे प्रकाश (ज्ञान). गुरू आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात.