January 24, 2026

जातीचं काय घेऊन बसलात

जातीचं काय घेऊन बसलात राव अरे जात म्हणजे काय ? 👌माहित तरी आहे का..?अरे कपडे शिवणारा शिंपी, !तेल काढणारा तेली, !केस कापणारा न्हावी.!लाकुड़ तोडणारा सुतार.!दूध …

केकी मूस : चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर 50 वर्षं प्रेयसीची वाट पाहणारा महान कलाकार

केकी मूस : चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर 50 वर्षं प्रेयसीची वाट पाहणारा महान कलाकार चाळीसगावासारख्या ठिकाणी आयुष्याची 50 वर्ष प्रेयसीची वाट पाहत, घराचा उंबरठा न ओलांडणारा …

पेशवाईतीलभोजनव्यवस्थेचा_थाटमाट …

आपण कोठे ही चांगले जेवण मिळाले की त्याचे वर्णन “पेशवाई थाट” असा सहज करतो. पण प्रत्यक्षात “पेशवाई थाट” एवढा सोपा नव्हता! कसा होता “पेशवाई थाट”? …

वल्लभभाई पटेल

वल्लभभाई पटेल (जन्म : नडियाद, ३१ आॕक्टोबर १८७५; – १५ डिसेंबर १९५०) हे भारतातील एक राजकीय व सामाजिक नेते होते. वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व …

नवरात्री

नवरात्री हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा …

सर्वपित्री अमास्येला काय करावे??

पितृ पक्षात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. पितृ पक्षातील शेवटचा दिवस सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखला जातो. अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष …

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर जगातील सर्व शिक्षकांना नमन. गुरुचे महत्त्व याला सर्व ऋषीमुनींनी आणि महान व्यक्तींनी उच्च स्थान दिले आहे. संस्कृतमध्ये ‘गु’ म्हणजे अंधार (अज्ञान) आणि ‘रु’ म्हणजे प्रकाश (ज्ञान). गुरू आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात.

आज एकादशी आहे. आपल्या कडे उपासाच्या दिवशी भगर सेवन करतात.भगरी बद्दल जाणून घ्या।

भगर म्हणजेच ‘वरीचे तांदूळ’ हे आपल्या घरी उपासाच्या दिवशी केले जातात.

सहसा उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही.

पण या भगरीत काय काय घटक आहेत आणि ती किती पौष्टिक आहे हे वाचले तर असे लक्षात येईल की एरवी सुद्धा खायला हा पदार्थ किती चांगला आहे.
आज आपण याच उपासाच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत.

भाजीतून खा किंवा कच्चा आल्याने ‘या’ समस्या होतात दूर, फायदे वाचाल तर नियमित कराल सेवन…..

आल्याचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. आल्यामुळे पदार्थांची टेस्टही वाढते आणि सोबत आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. जे अनेक लोकांना माहीत नसतात. आल्याचे फायदे केवळ भाजीत टाकूनच मिळतात असं नाही तर तुम्ही आलं कच्चही खाऊ शकता. असं केल्याने आनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल.

एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.
🌳एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.