January 25, 2026

नवरात्री

नवरात्री हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा …

सर्वपित्री अमास्येला काय करावे??

पितृ पक्षात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. पितृ पक्षातील शेवटचा दिवस सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखला जातो. अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष …

दहीहंडी’ महत्व आणि इतिहास

श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमी म्हणजे कृष्ण जन्म दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने गोपाळकाला किंवा दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. …

कृष्ण जन्माची संपुर्ण कथा अणि इतिहास -Krishna Janmashtami and story of Lord Krishna’s birth

कृष्ण जन्माची संपुर्ण कथा अणि इतिहास -Krishna Janmashtami and story of Lord Krishna’s birth द्वापर युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार हे वाढतच होते.तेव्हा पृथ्वी मातेने गाईचे …

शीतला सप्तमी काय आहे? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व

श्रावण हा संपूर्ण महिना व्रतांनी आणि सण उत्सवांनी परिपूर्ण आहे. या महिन्यातील प्रत्येक दिवस आपल्या परंपरा आणि संस्कृतीला जपण्याचा आहे. पहिला श्रावण सोमवार, पहिली मंगळागौर, …

जरा -जिवंतिका

श्रावण महिना म्हटला अनेक सण समारंभ, व्रतवैकल्ये, पूजास विधी आलेच. थोडक्यात काय तर आनंदाचा आणि उत्साहाच्या श्रावण मासारंभाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या वर्षाची …

नाग पंचमी

ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी, एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होता. चातुर्मासात श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. …

घ्या जाणून…नारळातील औषधी गुण आहेत स्वास्थ्य व सौंदर्याचे रक्षक

घ्या जाणून…नारळातील औषधी गुण आहेत स्वास्थ्य व सौंदर्याचे रक्षक नारळ हे एक फळ आहे. नारळात अनेक औषधी गुण आहेत. ओल्या नारळामधील गराचा वापर सौंदर्य प्रसाधनामध्येही …

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर जगातील सर्व शिक्षकांना नमन. गुरुचे महत्त्व याला सर्व ऋषीमुनींनी आणि महान व्यक्तींनी उच्च स्थान दिले आहे. संस्कृतमध्ये ‘गु’ म्हणजे अंधार (अज्ञान) आणि ‘रु’ म्हणजे प्रकाश (ज्ञान). गुरू आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात.

त्वचारोग (Skin Disease) होत नाही!!!

काही स्वस्त गोष्टींमध्ये अनेक औषधी गुण असतात, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो, मात्र याकडे आता दुर्लक्ष करू नका, पुढे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर सतत 8 दिवस अंघोळ केली, तर तुम्हाला आयुष्यात चर्मरोग होणार नाही.